पीएम किसान योजना सुरू झाल्यापासून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आतापर्यंत किती रुपये मिळाले, आकडेवारी आली समोर!
राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून पैसे दिले जातात. पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षाला 12000 रुपये मिळतात. शेतकऱ्यांना बी-बियाणे, खतं, फवारणीसाठी औषध तसेच अन्य सामान घेता यावे यासाठी हाच या योजनांच्या मागचा उद्देश आहे. राज्यात या दोन्ही योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नेमके … Read more